सध्या उल्हासनगरमधल्या एका पेट्रोलपंपाची भलतीच चर्चा सुरू आहे. एकेकाळी टवाळखोरांच्या धुडगुसामुळे त्या पेट्रोलपंपावर नेहमीच वाद व्हायचे. मात्र आता तिकडे सगळं काही आलबेल असतं. पेट्रोलपंप चालकांनी अशी काय शक्कल लढवली?

इंधन दरवाढीत होणाऱ्या रोजच्या चढ-उतारामुळे पेट्रोल पंप नेहमीच चर्चेचा भाग राहिलेत. मात्र उल्हासनगरमधील एक पेट्रोल पंप वेगळ्याच कारणाने चर्चेत आलं आहे.

उल्हासनगरच्या श्रीराम चौकातलं हे शांता सर्विस सेंटर. या पेट्रोलपंपावर जितकी चर्चा वाढलेल्या इंधन दरांची होत नाही तितकी हे पेट्रोल भरून देणाऱ्यांची होते. आणि का नाही होणार, कारण...
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours