औरंगाबादमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा महाराष्ट्र, औरंगाबाद, 14 मे: चिकलठाणा भागातील दुकानांना अचानक आग लागून 7 ते 8 दुकाने जाळून खाक झाली आहेत. या दुकानांमध्ये एका गॅरेजही आहे. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकी आणि दुचाकी सुद्धा जाळून गेल्यात. चिकलठाणा आठवडी बाजार परिसरातील ही घटना आहे. Share To: NextNewer Post PreviousOlder Post
Post A Comment:
0 comments so far,add yours