भंडारा-- महाराष्ट्र ब्युराे सय्यद जाफरी
----पेंच प्रकल्पाचे पाणी साेडण्यात यावे,या करिता भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक पक्षांनी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पहाेचवा या करिता आपआपल्या परिने आंदाेलन,उपाेषन केले असुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही देण्यात यावी या सह शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचा ध्यानाकर्षण ही केले हाेते.या वर जिल्हा प्रशासनाने तातडीने दखलं घेत पेंच प्रकल्पाचे पाणी साेडण्याचे आदेश दिले हाेते.

पन अजुनपर्यंन्त शेतात पाणी न पहाेचल्याचा धक्कादायक आराेप नंदु झंझाड माजी सभापती,पंचायत समिती भंडारा यांनी केला असुन, धान हा गर्भावस्था मधे असताना पेंच प्रकल्पाचे पाणी साेडल्या नसल्याचे या वेळी सांगितले असुन सरकार ही शेतकरी विराेधी असुन उद्याेगपतींची सरकार असल्याचे सांगुन भंडारा जिल्हा पालकमंत्री, भंडारा विधानसभाचे आमदार यांच्यावर शेतकरी विराेधी असल्याचे आराेप लावले.शासनांच्या चुकिच्या धाेरणांमुळे असंख्य शेतकऱ्यांचे पिकांचे  नुकसान झालेले असुन शेतकऱ्यांना शासनाकडुन नुकसान भरपाई देण्यात यावी.असे राष्ट्रवादी कांग्रेस चे माजी सभापती,पंचायती समिती भंडारा यांनी केले आहे।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours