कोल्हापूर, 16 ऑक्टोबर: राष्ट्रवादीत एकच कार्यकर्ता उरला आहे तो म्हणजे शरद पवार अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केली आहे. काँग्रेस नावाचा विषय संपला. अलिकडचे लबाड कोल्हे म्हणजे अमोल कोल्हे असा टोलाही त्यांनी लगावला. तर निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार आहे असा दावाही पाटील यांनी केला. तर गेली पाच वर्ष सेनेनं एकदाही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नाही असंही पाटील म्हणालेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours