बारामती, 23 एप्रिल: लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदानानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही वैयक्तिक कुणावरही टीका केली नाही. लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours