बारामती, 20 एप्रिल: बहुचर्चित बारामती लोकसभा मतदार संघातल्या भाजपच्या उमेदवार कांचन कूल यांनी त्यांचा शेतीविषयी अजेंडा सांगितला आहे. निवडणुकीत पाणी हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पाणीटंचाई, पाणीप्रश्न हे विषय मुख्य असल्याचं कांचन कूल यांनी म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे यांच्याविरूद्ध कांचन कूल अशी लढत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours