#मुंबई - #नाशिक मार्ग शेतकऱ्यांतर्फे काढण्यात आलेल्या पदयात्रा मोर्चा मध्ये मी स्वतः हजर राहणार तसेच आझाद मैदानावरील मच्छीमारांच्या मोर्चाला सुद्धा हजर राहणार... या दोघांच्या मागण्या रास्त असुन सरकार ला मान्य करावेच लागेल.
#आक्रोश_बळीराजाचा.

#खोटारडीसरकारकामगीरी_दमदार
राज्याचा कृषी संलग्न क्षेत्राच्या विकास दरात लक्षणीय घट, गेल्यावर्षीच्या 22.5 टक्क्यांवरुन यंदा14.2 टक्क्यांवर, तरिही सरकारने कृषी विभागीतील गुंतवणून तब्बल 5 हजार कोटीने कमी केली. मग 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट्ट कसं होणार ? 
#आक्रोश_बळीराजाचा
#फसण२०







Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours