मुंबई, 14 ऑक्टोबर: विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. राजकारण आणि कुस्तीची दंगल हे नाते अनोखे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पैलवान आमदार-खासदार झालेत. म्हणून असेल कदाचित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांना तेल लावलेला पैलवान म्हणायचे. एकंदरीतच राज्यातला सध्याच्या नटरंगी आखाड्यामुळे राजकारणाचे वाजले की बारा असं म्हणण्याची वेळ आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours